उषाताई: एक, ‘श्रम संस्कारांची शाळा’!

8 मे, 2022, सकाळी 9.45 ची वेळ. अरे विवेक, “आई गेली”, फोन वर हे सुनिलचे शब्द मला निःशब्द करून गेले. पुण्याहून सौ. मेघनाला घेवून आसल्याच्या दिशेने निघालो खरा, पण वाटेत उषाताईंचे संघर्षमय आयुष्य डोळ्या समोर उभे रहात होते, अन् पापण्यांच्या कडा पाणावत होत्या. उषाताई ही दयाळांची लेक. दयाळ हे वाई तालुक्यातल्या व्याहळीचे. 1950 च्याही आधीचा …

उषाताई: एक, ‘श्रम संस्कारांची शाळा’! Read More »

स्वातंन्त्र्येतिहासाचे ‘रंग-दे-बसंती’ स्मरण : गगन दमामा बाज्यो!

पुणे: भगतसिंग नावाचे ‘लिजंड’ युवा पिढीला नेहमीच संमोहित करत आले आहे. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु असताना भगतसिंग, सुखदेव अन राजगुरू यांच्या बलिदानाचा आठवं, ‘गगन दमामा बाज्यो’ या काफिला निर्मित दोन अंकी नाटकाच्या निमित्ताने अधोरेखित होतो आहे. श्री. पियुष मिश्रा यांच्या मूळ हिंदी लेखनाचे श्री. सतिश तांदळे यांनी केलेले मराठी रूपांतरण मनाला निश्चितच भावते. ‘काफिला’ या कोल्हापूर …

स्वातंन्त्र्येतिहासाचे ‘रंग-दे-बसंती’ स्मरण : गगन दमामा बाज्यो! Read More »

‘जखमा’

जखमा,काही शारीरिक, बऱ्याच मानसिक,काही सुकणाऱ्या,काही कधीच अन कशानेचभरून न येणाऱ्या.तर काही वेदनेच्या वाटेवर,आयुष्यभर नकळत सुखावणाऱ्या जखमा,काही जगाने दिलेल्या,काही स्वत:चं करून घेतलेल्याकधी स्वाभिमाना पोटीकधी अहंकारा पोटीकधी राखेखाली जागसुद निखाऱ्यात,जाणीवपूर्वक जपण्यासाठी, जखमा उरातल्या, रात्रीच्या काळोखात चिंब भिजण्यासाठी आयुष्यभर हळूवारपणेकधी कुढण्या अन कुरवाळण्यासाठी कधी अपमान म्हणूनकधी अवहेलना होवूनकधी विरहाचे रूप घेवूनत्या आयुष्यभर भेटत रहातात.अश्रुंच्या रंगात,पापण्याआड रात्रीचे महाल रंगवून …

‘जखमा’ Read More »

बाप म्हणून हे देवा, माझं काही चुकेल का?

सुखाचे दिवस देण्याआधी, माझ्या मुलांना;थोडी दुःखाची चव चाखुदे, असं काही जगावेगळं मागणं मागितलं,तर बाप म्हणून, हे देवा, माझं काही चुकेल का? प्रकाशा आधी त्यांना, थोडा अंधार कळू दे.ज्ञानाच्या ही आधी, अज्ञानाची निरागसता, त्यांच्या उरी, ठाम ठसु दे. न येण्या श्रीमंतीचा माज, थोडे गरिबीचे घाव सोसू दे. सहज सुखासीन आयुष्याची किंमत त्यांना कळण्यासाठी,आधी कष्टाची सवय होवू …

बाप म्हणून हे देवा, माझं काही चुकेल का? Read More »

नामदार डॉ. विश्वजित कदम: “गाव रिकामे होताना, ‘तो’ शेवटी उभा होता…”

(आज पूणदी येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री मा. नामदार डॉ. विश्वजित कदम यांनी ट्रॅक्टर मधून गावातून पूरपरिस्थिती ची पाहणी केली, यावेळी पलूस तालुक्याचे नेते श्री. महेंद्र (आप्पा) लाड, पूणदीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व युवक ग्रामस्थ उपस्थित होते. २०१९ च्या महापुरातिल नामदार ‘डॉ. विश्वजित कदम’ यांचे काम आजही डोळ्या समोर जसेच्या तसे उभे …

नामदार डॉ. विश्वजित कदम: “गाव रिकामे होताना, ‘तो’ शेवटी उभा होता…” Read More »

डॉ. वैभव ढमाळ: ‘शहाणीव देणारी पुस्तकं’

‘जागतिक शहाणीवेशी’, ‘मराठी शहाणीवे’चं नातं जोडणारा एक संदर्भ ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलींद जोशी यांची प्रस्तावना लाभलेला, त्यांच्याच प्रेरणेतुन साकार झालेला आणि ‘शहाणीव’ या शिर्षकापासून सुरु होणारा, डॉ. वैभव ढमाळ यांच्या ‘शहाणीव देणारी पुस्तकं’ या पुस्तकाचा प्रवास, हा वाचकाच्या हाती ‘त्याच्या आजवर न सुटलेल्या कितितरी प्रश्नांची उत्तरे’ देवून संपतो. ‘कशासाठी आणि जगावे कसे …

डॉ. वैभव ढमाळ: ‘शहाणीव देणारी पुस्तकं’ Read More »

‘जयोस्तुते’: प्राध्यापक (डॉ.) जया विकास कुर्हेकर गौरवांक (संपादकीय)

Ideals are like the stars: we never reach them, but like the mariners of the sea, we chart our course by them. Carl Schurz ‘ऋषिप्रधान संस्कृती’ लाभलेल्या या देशात, ज्ञानपरंपरेशी नातं जोडीत, आजवर अनेकांनी या क्षेत्राला काही विशेष योगदान दिलं आहे. गुरुकुल पद्धती पासून ऑनलाईन शिक्षणापर्यंतचा सारा प्रवास आज आपण अनुभवत आहोत. शिक्षण क्षेत्राला अनेक प्रकारांनी योगदान देणाऱ्या कितीतरी ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आपल्या सेवाभावानं, संपूर्ण आस्थेनं आणि जीव ओतून या क्षेत्राला काही योजनं पुढे नेलं …

‘जयोस्तुते’: प्राध्यापक (डॉ.) जया विकास कुर्हेकर गौरवांक (संपादकीय) Read More »

‘वहिनीसाहेब’:भारती विद्यापिठाचं ‘शक्तिपीठ’

वहिनीसाहेब: भारती विद्यापीठाचं शक्तिपीठ

मा. विजयमाला पतंगराव कदम तथा वहिनीसाहेब यांना, नुकतेच “रमाई-रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर या आधी २ जून या त्यांच्या वाढदिवसा निमित्त प्रकाशित, संस्थेच्या ‘विचारभारती’ या मुखपत्रात प्रसिद्ध झालेला लेख… भारतीय संस्कृतीनं स्त्रीला देवत्व बहाल केलेलं आहे, तिला ‘शक्तिरूप’ मानलं आहे. ‘या देवी सर्व भूतेशु, मातृरूपेण संस्थित:I या देवी सर्व भूतेशु; शक्ति रूपेण …

‘वहिनीसाहेब’:भारती विद्यापिठाचं ‘शक्तिपीठ’ Read More »

‘गांव-कुसा’ बाहेरून आत येताना’…

‘गांव-कुसा’ बाहेरून आत येताना’ (या कवितेच्या माध्यमातून, चळवळीतला एक मध्यम-वयीन कार्यकर्ता; सभोवतालच्या परिस्थिती कड़े पहात, समाज आणि आपल्या अनुयायांच्या पुढे काही निवेदन करतो आहे. अजुन काही वर्षे त्याला इथल्या समाजाची साथ हवी आहे, म्हणून त्यांना विनंती करतो आहे. त्याच्या संघर्ष-भरल्या आयुष्याकड़े तो मागे वळून पहातो आहे.) गावकुसाबाहेरचं जगणं संपलं त्याला काहीं वर्षे झाली; तरीही; अजूनही…मी …

‘गांव-कुसा’ बाहेरून आत येताना’… Read More »